आरोग्य

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवा

रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधीवात, गाउट, आमवात, बरा होण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होण्यास मदत होते.

Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होऊ शकतो.

ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, तसेच अन्य अंतर्गत अवयव रोज सकाळ संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने बरे होण्यास मदत होते.

रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.

टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, दमा (अस्थमा), मधुमेह, नियंत्रणात राहतो, टाळ्या वाजवणे सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.

केस गळणे व सर्व प्रकारच्या केसांसंबंधीत विकार बरे होतात. कारण टाळ्या वाजवण्यामुळे सूक्ष्म रक्ताभिसरण त्यामुळे केसांच्या मुळापर्यत पोषक तत्वे व पाणी व्यवस्थितपण पोहोचते.

रोज जेवणानंतर ४०० टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होण्यास मदत होते. अतिरिक्त मेद झडतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.

शरीराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने शरीर स्वस्थ व निरोगी राहते.

टाळ्या कशा व कधी वाजवाव्यात

टाळ्या वाजवणाच्या आधी हाताला बदामाचे किंवाआँलिव्ह आँईल किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्या.

२०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.

आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते, त्यांना माहित होते की, मनुष्य,, हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो, म्हणून मग देवपूजेनंतर आरती करतांना, टाळ्या, वाजवण्याची प्रथा सुरू झाली.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

6 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

6 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

7 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

7 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

7 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

7 तास ago