आरोग्य

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवा

रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधीवात, गाउट, आमवात, बरा होण्यास मदत होते. टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होण्यास मदत होते.

Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होऊ शकतो.

ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, तसेच अन्य अंतर्गत अवयव रोज सकाळ संध्याकाळ ४०० टाळ्या वाजवल्याने बरे होण्यास मदत होते.

रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.

टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, दमा (अस्थमा), मधुमेह, नियंत्रणात राहतो, टाळ्या वाजवणे सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.

केस गळणे व सर्व प्रकारच्या केसांसंबंधीत विकार बरे होतात. कारण टाळ्या वाजवण्यामुळे सूक्ष्म रक्ताभिसरण त्यामुळे केसांच्या मुळापर्यत पोषक तत्वे व पाणी व्यवस्थितपण पोहोचते.

रोज जेवणानंतर ४०० टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होण्यास मदत होते. अतिरिक्त मेद झडतो त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.

शरीराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने शरीर स्वस्थ व निरोगी राहते.

टाळ्या कशा व कधी वाजवाव्यात

टाळ्या वाजवणाच्या आधी हाताला बदामाचे किंवाआँलिव्ह आँईल किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्या.

२०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.

आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते, त्यांना माहित होते की, मनुष्य,, हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो, म्हणून मग देवपूजेनंतर आरती करतांना, टाळ्या, वाजवण्याची प्रथा सुरू झाली.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

17 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

17 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

18 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

18 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago