Categories: आरोग्य

खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती. कधी कधी थेट चुलीतील आगीवर चपाती पाचवली जात होती. मात्र, आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात. 

गॅसच्या आसेवर चपाती लवकर, मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा. पण बरेच लोक असा दावा करतात की, थेट गॅसच्या आसेवर चपाती शेकल्याने कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढतो. 

LPG पासून धोका नाही

जो LPG गॅस आपण घरात वापरतो तो एक क्लीन फ्यूल आहे. ज्यात कोणत्याही प्रकारचे कॅन्सरचे तत्व नसतात. यातून कोणतंही विषारी तत्व निघत नाही 

घरगुती वायु प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. कारण घरांमध्ये अशुद्ध इंधन जळाल्याने निघणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढतो. खासकरून कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो.

चुकीची पद्धत घातक

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सर होण्याचं थेट आणि वैज्ञानिक प्रमाण नाही. मात्र, चपाती चुकीच्या पद्धतीने पाचवली तर आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

2 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

2 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

3 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

3 तास ago

गुनाटमधील वाळूच्या Video मुळे प्रशासनाची धावपळ; पंचनामा झाला, पण गुन्हा दाखल होणार का…?

शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…

6 तास ago

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

2 दिवस ago