Categories: आरोग्य

खरंच गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या…

काही वर्षांआधी चपाती चुलीवर तव्यावर पाचवली जात होती. कधी कधी थेट चुलीतील आगीवर चपाती पाचवली जात होती. मात्र, आता जास्तीत जास्त घरांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. गॅसवर चपाती पाचवणं सोपं झालं आहे. वेळ वाचवण्यासाठी आणि चपाती फुगावी म्हणून आजकाल महिला गॅसच्या आसेवर चपाती पाचवतात. 

गॅसच्या आसेवर चपाती लवकर, मुलायम होते आणि चांगली फुगते सुद्धा. पण बरेच लोक असा दावा करतात की, थेट गॅसच्या आसेवर चपाती शेकल्याने कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढतो. 

LPG पासून धोका नाही

जो LPG गॅस आपण घरात वापरतो तो एक क्लीन फ्यूल आहे. ज्यात कोणत्याही प्रकारचे कॅन्सरचे तत्व नसतात. यातून कोणतंही विषारी तत्व निघत नाही 

घरगुती वायु प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे. कारण घरांमध्ये अशुद्ध इंधन जळाल्याने निघणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने श्वसनासंबंधी आजारांचा धोका वाढतो. खासकरून कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये हा धोका अधिक असतो.

चुकीची पद्धत घातक

न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, गॅसच्या आसेवर चपाती पाचवल्याने कॅन्सर होण्याचं थेट आणि वैज्ञानिक प्रमाण नाही. मात्र, चपाती चुकीच्या पद्धतीने पाचवली तर आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

49 मिनिटे ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

2 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

2 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

2 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

16 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

16 तास ago