गोळ्यांचे दुष्परिणाम जाणुन घ्या.
रक्तदाब असल्यास खाल्या जाणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो का? ह्या विषयी काही माहिती.
रक्तदाब कमी करणे
रक्तदाब औषधांचा प्राथमिक परिणाम रक्तदाब कमी करणे आहे. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी करून, ही औषधे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकतात.
हृदयावरील कामाचा ताण कमी करणे
रक्तदाबाची औषधे हृदयाला रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पंप करणे सोपे करून हृदयावरील कामाचा भार कमी करू शकतात.
सवयी बदला
त्यासाठी आपली खानपान सवयी व शारीरिक समस्या व दैनंदिन कामकाज यावर लक्ष केंद्रीत करावे लागते.
उत्तम आरोग्य
उत्तम आरोग्य रहाते ते फक्त माणसाच्या सकारात्मक विचार व योग्य सल्लागार यांचे मुळे बाकी शरीरावर परिणाम तरं गोळ्या न घेता ही होऊ शकतो.
BP हा आजार नाही
तो आपण नियमित चिंता तणाव भिती फुटकळ अपेक्षा विचार यांचा व्यायाम करून तुम्हीचं तयार केलेला भाग आहे, जो तुमच्या हृदय जवळ फिट होतो आणि हृदयस्पंदन दर आणि मेंदू या मधील वायरिंग डिस्कनेक्ट करून सगळा गडबड घोटाळा आणि वाटोळे होते.
उच्च रक्तदाब नेहमी 170/100 असतो
पहिले म्हणजे वाढलेले वजन , 60 किलो वजनाच्या माणसाच्या शरीराच्या प्रत्येक भागात रक्त पोचवण्याला हृदयाला जेवढी मेहनत घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त मेहनत 80-90 किलो वजनाच्या माणसाच्या शरीरात हृदयाला घ्यावी लागते
प्रमाण
तुमची सेंटीमीटर मधील ऊंची वजा 100 हे तुमचे योग्य वजन झाले, 160 सेमी उंचीच्या माणसाचे कमाल वजन 60 किलो असायला हवे त्या वरचे प्रत्येक किलो वजना मागे 2 ने रक्तदाब वाढतो, तेव्हा वजन जितके किलो कमी कराल तितके गुणिले 2 एवढे तुमचे ब्लड प्रेशर कमी होणार.
शरीरातील चरबी हा देखील जीवंत भाग असतो शरीराला त्यालाही रक्त पोचवून पोसावे लागते हे अनेकांच्या लक्षात येत. हि सर्व माहिती तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून देत आहे. वेगवेगळ्या शारीरिक परिस्थिती प्रमाणे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घेणे जरुरी आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…