आरोग्य

सतत BP च्या गोळ्या घेऊ नका त्याऐवजी आहार विहार बदला

गोळ्यांचे दुष्परिणाम जाणुन घ्या.

रक्तदाब असल्यास खाल्या जाणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो का? ह्या विषयी काही माहिती.

रक्तदाब कमी करणे

रक्तदाब औषधांचा प्राथमिक परिणाम रक्तदाब कमी करणे आहे. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी करून, ही औषधे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकतात.

हृदयावरील कामाचा ताण कमी करणे

रक्तदाबाची औषधे हृदयाला रक्तवाहिन्यांद्वारे रक्त पंप करणे सोपे करून हृदयावरील कामाचा भार कमी करू शकतात.

सवयी बदला

त्यासाठी आपली खानपान सवयी व शारीरिक समस्या व दैनंदिन कामकाज यावर लक्ष केंद्रीत करावे लागते.

उत्तम आरोग्य

उत्तम आरोग्य रहाते ते फक्त माणसाच्या सकारात्मक विचार व योग्य सल्लागार यांचे मुळे बाकी शरीरावर परिणाम तरं गोळ्या न घेता ही होऊ शकतो.

BP हा आजार नाही

तो आपण नियमित चिंता तणाव भिती फुटकळ अपेक्षा विचार यांचा व्यायाम करून तुम्हीचं तयार केलेला भाग आहे, जो तुमच्या हृदय जवळ फिट होतो आणि हृदयस्पंदन दर आणि मेंदू या मधील वायरिंग डिस्कनेक्ट करून सगळा गडबड घोटाळा आणि वाटोळे होते.

उच्च रक्तदाब नेहमी 170/100 असतो

पहिले म्हणजे वाढलेले वजन , 60 किलो वजनाच्या माणसाच्या शरीराच्या प्रत्येक भागात रक्त पोचवण्याला हृदयाला जेवढी मेहनत घ्यावी लागते, त्यापेक्षा जास्त मेहनत 80-90 किलो वजनाच्या माणसाच्या शरीरात हृदयाला घ्यावी लागते

प्रमाण

तुमची सेंटीमीटर मधील ऊंची वजा 100 हे तुमचे योग्य वजन झाले, 160 सेमी उंचीच्या माणसाचे कमाल वजन 60 किलो असायला हवे त्या वरचे प्रत्येक किलो वजना मागे 2 ने रक्तदाब वाढतो, तेव्हा वजन जितके किलो कमी कराल तितके गुणिले 2 एवढे तुमचे ब्लड प्रेशर कमी होणार.

शरीरातील चरबी हा देखील जीवंत भाग असतो शरीराला त्यालाही रक्त पोचवून पोसावे लागते हे अनेकांच्या लक्षात येत. हि सर्व माहिती तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून देत आहे. वेगवेगळ्या शारीरिक परिस्थिती प्रमाणे डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घेणे जरुरी आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…

2 दिवस ago