केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते.
केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात.
ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे अशांनी केळीच्या पानात जेवलेले फार चांगले असते.
केळीच्या पानातील पॉलिफेनॉल नावाचा घटक नैसर्गिक ऍण्टीऑक्सिडंट म्हणून काम करतो. यामुळे त्वचा दीर्घकाळपर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते.
त्वचेचा आजार असल्यास केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळायचे, फरक दिसेल.
सुकलेल्या केळीच्या पानांचा चूरा चहात टाकून घेतल्यास फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…