तिशीनंतरच्या वयात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. संधिवात आपण घराच्या घरी खालील उपायाने घालवू शकतो .
तीळ
तिळाचे तेल घेणे मोठा चमचा भरून दोन चिमूट सौधव मीठ घाला. हे प्यायचे आणि त्यावर कोमट पाणी पिणे आणि झोपायचे. रोज रात्री झोपायच्या आधी हे करा, तीन महिन्यात सगळा संधीवात निघून जाईल. सीझर झालेल्या महिलांना वाताचा त्रास असेल तर नक्की फायदा होतो. जिथे बोट वगैरे वाकडी झाली असतील तिथे बदाम तेल आणि तिळाचं तेल एकत्र करून मालिश करा व शेक (गरम) द्यायचा, हळू हळू बोट सरळ होतील.
(सोशल मीडियावरुन साभार)
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…