आरोग्य

वाढलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय

१) दही:- रोजच्या आहारात वापरल्या जाण्याऱ्या दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर आढळून येते यामध्ये असणारे कॅल्शिअम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे सुटलेल्या पोटावर नियंत्रण आणण्यासाठी ‘दही’ हा उत्तम उपाय आहे.

२) टॉमेटो:- टॉमेटोचे सूप किंवा सॅलेड सुटलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. टॉमेटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.

३) बडीशेप:- जेवणानंतर रोज एक चमचा बडीशेप खाणे फायद्याचे ठरते. बडीशेपेमध्ये फायबर, आयर्न, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते त्याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यास होतो.

४) सोयाबिन:- आपल्या आहारामध्ये सोयाबिनचा वापर करणे उपयुक्त असते सोयाबिनमध्ये असणारे घटकांमुळे अतिरीक्त भूक नियंत्रणात येते.

५) लसूण:- रोज सकाळी 4-5 कच्च्या लसणीच्या पाकळ्या खाव्यात त्यावर एक ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.

६) मासे:- मासे खाल्याने शरीररातीलातील फॅट्स कमी होतात असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही परंतू हे खरे आहे माशांमध्ये ओमेगा 3 आणि प्रोटीन असते त्यामुळे भूक संतुलित राखण्यास मदत होते. माशांचा उपयोग आठवड्यातून एकदा आहारात नक्की करावा.

७) काकडी:- रोज जेवणाआधी आहारामध्ये काकडीचा सामावेश करावा काकडीमध्ये फायबर, मिनरल, व्हीटॉमिन आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरांतील टॉक्सिन्स् बाहेर पडायला मदत होते.

८) अननस:- अननसामध्ये अत्यंत गुणकारी घटक असतात अननसातील या घटकांमध्ये पोट कमी होण्यास मदत होते.

९) दूध:- एका सर्वेक्षणानुसार असे आढळून येते की दूधामधील कॅल्शिअम शरीरातील फॅट्स कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे रोज रात्री एक ग्लास दूध पिणे फायद्याचे ठरते.

१०) अळशी:- अळशी ह्या घटकामध्ये आयर्न तसेच ओमेगा 3 आढऴून येते अळशी खाल्ल्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मधूमेह, अल्जायमर आणि कॅन्सरचा होण्याचा धोकाही कमी होतो. रोज एक चमचा अळशी किंवा अळशीची चटणी खाणे फायद्याचे ठरते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

3 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

3 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

3 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

3 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

3 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

3 तास ago