आरोग्य

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण

कस ठरवाल चपातीच प्रमाण

एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात.

एका दिवसात किती चपात्या खाव्या

एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५-७ चपात्या खाऊ शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे चपात्यांचं प्रमाण ठरवण्याआधी डॉक्टर किंवा डायटिशिअनचा सल्ला घ्यावा.

कसं ठरवाल चपात्यांचं प्रमाण

उत्पन्न: तुमच्या उत्पन्नानुसार तुमचं चपाती खाण्याचं प्रमाण ठरवलं जाऊ शकतं. जर तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या खाऊ शकता. ज्या जास्त हेल्दी असतात.

फिजिकल अ‍ॅक्टिविटी: तुमच्या दिवसभराच्या हालचालीच्या आधारावर तुम्ही चपात्यांचं प्रमाण ठरवू शकता. जास्त फिजिकल अ‍ॅक्टिविटी करणाऱ्या लोकांना अधिक पोषणाची गरज असते.

संतुलित आहार: चपात्यांसोबतच तुम्हाला संतुलित आहारही महत्वाचा असतो. तुमच्या रोजच्या आहारात डाळी, भाज्या, प्रोटीन आणि फळांचा समावेश असावा.

आजार: असे अनेक आजार असतात ज्यात कमी तुम्हाला एक्सपर्ट कमी चपात्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण असं केलं नाही तर तुम्हाला पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

23 मिनिटे ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

21 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago