आरोग्य

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण

कस ठरवाल चपातीच प्रमाण

एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात.

एका दिवसात किती चपात्या खाव्या

एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५-७ चपात्या खाऊ शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे चपात्यांचं प्रमाण ठरवण्याआधी डॉक्टर किंवा डायटिशिअनचा सल्ला घ्यावा.

कसं ठरवाल चपात्यांचं प्रमाण

उत्पन्न: तुमच्या उत्पन्नानुसार तुमचं चपाती खाण्याचं प्रमाण ठरवलं जाऊ शकतं. जर तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या खाऊ शकता. ज्या जास्त हेल्दी असतात.

फिजिकल अ‍ॅक्टिविटी: तुमच्या दिवसभराच्या हालचालीच्या आधारावर तुम्ही चपात्यांचं प्रमाण ठरवू शकता. जास्त फिजिकल अ‍ॅक्टिविटी करणाऱ्या लोकांना अधिक पोषणाची गरज असते.

संतुलित आहार: चपात्यांसोबतच तुम्हाला संतुलित आहारही महत्वाचा असतो. तुमच्या रोजच्या आहारात डाळी, भाज्या, प्रोटीन आणि फळांचा समावेश असावा.

आजार: असे अनेक आजार असतात ज्यात कमी तुम्हाला एक्सपर्ट कमी चपात्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण असं केलं नाही तर तुम्हाला पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

53 मिनिटे ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

3 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

3 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

3 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

4 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

4 तास ago