जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया.
उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू शकते.
अनेक लोक बाहेरून आली कि, लगेच पाणी पिणे सुरु करतात. पण असे करणे चुकीचे आहे. बाहेरून आल्यावर काही वेळ आराम करून मगच पाणी पिले पाहिजे.
नेहमी जेवण करण्याच्या ४५ मिनिट अगोदर १ ग्लास पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर दीड तासानंतर पाणी प्यावे. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिले तर भोजनामध्ये पाणी मिक्स होऊन अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात.
कधीही घाईघाईने पाणी पिऊ नका. हळूहळू पाणी प्यावे. घाईत पाणी पिले तर हार्टअटॅकची समस्या उत्पन्न होऊ शकते.
थंड पाणी चुकूनही पिले नाही पाहिजे. कारण शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते. यासाठी पाणी जेव्हाही सेवन कराल तेव्हा त्यास गरम अवश्य करावे.
जर कोणत्याही गरम वस्तूचे सेवन करत असाल तर त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कमीतकमी २० मिनिटानंतर पाणी प्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…