जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया.
उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू शकते.
अनेक लोक बाहेरून आली कि, लगेच पाणी पिणे सुरु करतात. पण असे करणे चुकीचे आहे. बाहेरून आल्यावर काही वेळ आराम करून मगच पाणी पिले पाहिजे.
नेहमी जेवण करण्याच्या ४५ मिनिट अगोदर १ ग्लास पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर दीड तासानंतर पाणी प्यावे. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिले तर भोजनामध्ये पाणी मिक्स होऊन अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात.
कधीही घाईघाईने पाणी पिऊ नका. हळूहळू पाणी प्यावे. घाईत पाणी पिले तर हार्टअटॅकची समस्या उत्पन्न होऊ शकते.
थंड पाणी चुकूनही पिले नाही पाहिजे. कारण शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस असते. यासाठी पाणी जेव्हाही सेवन कराल तेव्हा त्यास गरम अवश्य करावे.
जर कोणत्याही गरम वस्तूचे सेवन करत असाल तर त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कमीतकमी २० मिनिटानंतर पाणी प्यावे.
(सोशल मीडियावरून साभार)
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…
मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…
मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…
बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…