eating

फास्ट फूड खाल्ल्यानंतर दोन भावंडांचा संशयास्पद मृत्यू

तरनतारन (पंजाब):  दोन लहान भावंडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पंजाबमधील तरनतारन शहरात खळबळ उडाली आहे. दानिका (९) आणि आरव (६) या…

1 महिना ago

पावसाळ्यात ‘या’ भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण

हीवाळ्यात जसं अन्नपचन खूप चांगलं होतं, खाल्लेलं सगळं अंगी लागतं, तसं पावसाळ्यात होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे…

1 महिना ago

खसखस खाण्याचे काही प्रमुख फायदे

हिवाळ्यात खसखस खाणे अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यदायी मानले जाते. थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा आणि पोषण देण्यासाठी याचा अनेक प्रकारे उपयोग…

2 महिने ago

तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोग

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत…

2 महिने ago

काजू खाण्याचे फायदे

फक्त चव नव्हे, काजूमधील पोषक घटक मन, डोळे, स्नायू, त्वचा, इम्युनिटी आणि पित्ताशयासाठी उपयुक्त ठरतात मूड बॅलेन्ससाठी उपयोगी काजू हा…

3 महिने ago

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डाळिंब हे बहूगुणकारी आहे. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात. भारतात…

3 महिने ago

अळीव खाण्याचे अनेक फायदे

अळीव खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी…

3 महिने ago

थंडीत मुळा खाण्याचे फायदे

Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची…

4 महिने ago

दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….

भारतीय पदार्थांमध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते. हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक…

4 महिने ago

चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट…

4 महिने ago