महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत. महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते. जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात.
१) त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्यापर्यंत कावीळ झाल्या सारखं पिवळटपणा दिसायला लागतो.
२) सतत डोकं दुखतं. हळूहळू डोकं गरम व्हायला लागतं.
३) हातापायांना सारख्या मुंग्या येतात. शरीराला ऑक्सिजनही कमी मिळतो.
४) अशक्तपणा वाढतो. हाडांची मजबुती कमी होते. शरीर सुन्न पडायला लागते. चालतानाही त्रास होतो. वजन कमी होते.
५) सतत थकवा जाणवतो. त्यामुळे चिडचिड होते. पोटात मळमळतं. रागाने हृदयाचे ठोके वाढतात.
शरीरातील जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता ही मोठी समस्या आहे. महिलांमध्ये ती फार जास्त उद्धवते. अशी लक्षणे तुमच्यात असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…