महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत. महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते. जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात.
१) त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्यापर्यंत कावीळ झाल्या सारखं पिवळटपणा दिसायला लागतो.
२) सतत डोकं दुखतं. हळूहळू डोकं गरम व्हायला लागतं.
३) हातापायांना सारख्या मुंग्या येतात. शरीराला ऑक्सिजनही कमी मिळतो.
४) अशक्तपणा वाढतो. हाडांची मजबुती कमी होते. शरीर सुन्न पडायला लागते. चालतानाही त्रास होतो. वजन कमी होते.
५) सतत थकवा जाणवतो. त्यामुळे चिडचिड होते. पोटात मळमळतं. रागाने हृदयाचे ठोके वाढतात.
शरीरातील जीवनसत्त्व बी १२ ची कमतरता ही मोठी समस्या आहे. महिलांमध्ये ती फार जास्त उद्धवते. अशी लक्षणे तुमच्यात असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा.
(सोशल मीडियावरून साभार)
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…