कारणे
संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे, अँलर्जी होणे. इ.
उपाय
१) वरील कारणे कमी करा आणि नियमित प्राणायाम करा. केव्हाच खाज येणार नाही.
२) B – Tex मलम खाजेवर सकाळ संध्याकाळ लावा. कारण त्यामध्ये कापूर असते.
३) कोरफड पानातील गर / कोरफड जेल चांगला चोळून चोळून लावा.
४) एक ग्लास साधे पाणी आणि एक चमचा मध मिक्सकरुन रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. लवकर लाभ होतो. सर्व प्रकारचे त्वचा विकार नष्ट होतात.
५) आयुर्वेदिक साबणाने स्नान करा.
६) खोबरेल तेलात कापूर मिक्सकरुन चांगले चोळून लावा.
७) खाजेवर हळद पूड चोळून लावा.
८) गरम पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून स्नान करा.
९) पोट साफ ठेवा. हालका आहार घ्या.
१०) भरपूर पाणी प्या.
११) लिंबू रस + कापूर चूर्ण + कच्चा केळ तुकडा + कडूनिंब पानांचा चूर्ण सर्व मिक्स करून लावणे.
(सोशल मीडियावरून साभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…