कारणे
संसर्ग होणे, अति उष्ण पदार्थ जास्तच खाणे, अजीर्ण होणे, शौचास साफ न होणे, रक्तात दोष निर्माण होणे, जडान्न घेणे, अँलर्जी होणे. इ.
उपाय
१) वरील कारणे कमी करा आणि नियमित प्राणायाम करा. केव्हाच खाज येणार नाही.
२) B – Tex मलम खाजेवर सकाळ संध्याकाळ लावा. कारण त्यामध्ये कापूर असते.
३) कोरफड पानातील गर / कोरफड जेल चांगला चोळून चोळून लावा.
४) एक ग्लास साधे पाणी आणि एक चमचा मध मिक्सकरुन रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. लवकर लाभ होतो. सर्व प्रकारचे त्वचा विकार नष्ट होतात.
५) आयुर्वेदिक साबणाने स्नान करा.
६) खोबरेल तेलात कापूर मिक्सकरुन चांगले चोळून लावा.
७) खाजेवर हळद पूड चोळून लावा.
८) गरम पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून स्नान करा.
९) पोट साफ ठेवा. हालका आहार घ्या.
१०) भरपूर पाणी प्या.
११) लिंबू रस + कापूर चूर्ण + कच्चा केळ तुकडा + कडूनिंब पानांचा चूर्ण सर्व मिक्स करून लावणे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…