आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते.
ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा.
रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात.
पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते.
ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते.
हे आपली भावनिक स्थिरता वाढवते आणि आपली सर्जनशील आणि मानसिक क्षमता वाढवते.
सूर्यनमस्काराने चिंता आणि मनःस्थितीत बदल कमी होतो. एक शांत प्रभाव आपल्याला एकाग्र बनवतो आणि आपल्याला स्पष्ट विचार करण्यास अनुमती देते.
स्त्रियांत मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते.
हे मनाला विश्रांती देते आणि झोप चांगली येते.
आपले शरीर डीटॉक्सिफाय म्हणजेच विषमुक्त करते.
सूर्य नमस्कार सूर्य उगवताना केला जातो, हे आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी शोषून घेण्यास मदत करते. यामुळे आपली हाडे आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…