आरोग्य

कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी दह्याच सेवन करू नये

दह्याचं सेवन भरपूर लोक आवडीने करतात. दह्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पदार्थां सोबत सेवन केलं जातं. दही खायला तर टेस्टी लागतच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी६, बी१२ सारखे पोषक तत्व असतात. दही खासकरून डायजेशनसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवतात. मात्र, दह्याचे जसे भरपूर फायदे आहेत, तसेच त्याचे काही नुकसानही आहेत. ज्यामुळे दह्याचा आहारात समावेश करताना काळजी घेतली पाहिजे. खासकरून खालील चार समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं चुकूनही सेवन करू नये.

आर्थरायटिस

संधिवाताची समस्या असलेल्या रूग्णांनी दह्याचं सेवन चुकूनही करू नये. यात कॅल्शिअम भरपूर असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं. पण ही समस्या असल्यावर दह्याचं सेवन केल्याने जॉईंट्स मधील वेदना वाढू शकते. दह्याऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.

अस्थमा

जर तुम्हाला अस्थमा असेल तर दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण दह्यामुळे अस्थमाचा अटॅक ट्रिगर होण्यााचा धोका असतो.

ल्यूकोरिया

जर तुम्हाला ल्यूकोरिया म्हणजे जास्त व्हाईट व्हजायनल डिस्चार्जची समस्या असेल तर दही खाऊ नये. दह्याचं सेवन केलं तर ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

हाय कोलेस्ट्रॉल

हाय कोलेस्ट्रॉल असल्याननंतर फुल फॅट दह्याचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणखी वाढू शकतं. अशात दह्या ऐवजी तुम्ही ताकाचं सेवन करू शकता.

बद्धकोष्ठता

तसं तर दही गट हेल्थसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंग सारख्या समस्या असेल तर दह्याचं सेवन करू नये. याने समस्या अधिक वाढू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

6 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago