1) तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर काळे मीठ आणि लिंबू टाकून गरम पाणी प्यावे, आराम मिळेल.
2) गॅसची समस्या असताना तुम्ही गरम पाण्यात हिंग घालून पिऊ शकता. यामुळे पोटही साफ होते.
3) जर तुम्ही सकाळी काही जड खाल्ले असेल तर संध्याकाळी कोशिंबीर खाऊ शकता, त्यावर काळे मीठ, जिरे, काळी मिरी टाकून पोटात आराम मिळेल.
4) जेव्हा काहीजण तळलेले किंवा जास्त तिखट खातात, तेव्हा अपचनाचा त्रास होतो, अशा स्थितीत लस्सी किंवा दही खाल्ल्याने त्या तळलेल्या पदार्थाचा त्रास होत नाही.
5) बडीशेप खाल्ल्याने गॅसच्या समस्येत आराम मिळतो.
6) जर गॅस अडकण्याची किंवा जास्त गॅसची समस्या असेल तर पाण्यात मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकून तुम्ही ते पिऊ शकता, ते इनो सारखे काम करते.
(सोशल मीडियावरुन साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…