1) तळलेले काही खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर काळे मीठ आणि लिंबू टाकून गरम पाणी प्यावे, आराम मिळेल.
2) गॅसची समस्या असताना तुम्ही गरम पाण्यात हिंग घालून पिऊ शकता. यामुळे पोटही साफ होते.
3) जर तुम्ही सकाळी काही जड खाल्ले असेल तर संध्याकाळी कोशिंबीर खाऊ शकता, त्यावर काळे मीठ, जिरे, काळी मिरी टाकून पोटात आराम मिळेल.
4) जेव्हा काहीजण तळलेले किंवा जास्त तिखट खातात, तेव्हा अपचनाचा त्रास होतो, अशा स्थितीत लस्सी किंवा दही खाल्ल्याने त्या तळलेल्या पदार्थाचा त्रास होत नाही.
5) बडीशेप खाल्ल्याने गॅसच्या समस्येत आराम मिळतो.
6) जर गॅस अडकण्याची किंवा जास्त गॅसची समस्या असेल तर पाण्यात मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा टाकून तुम्ही ते पिऊ शकता, ते इनो सारखे काम करते.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: मुलुंड मेट्रो प्रकल्पाशी संबंधित २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू…
मुंबई: विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते.…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी भाजपवर जोरदार टीका केली. २०२३…
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने थेट रणशिंग फुंकले असून “संपर्क मंत्री अभियान” हे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन उच्च व…
मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ”…