आरोग्य

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग लक्षणे

लक्षणे 

1) लघवी करताना जळजळ होणे

2) लघवी करताना वेदना होणे

3) वारंवार लघवी येणे

4) लघवीचा गडद रंग असणे

5) लघवीला अधिक दुर्गंध येणे

5) गुप्तांगात खाज येणे

6) ओटीपोटातून कळ येणे

7) लघवी करताना रक्त येणे

8) थंडी ताप येणे

9) थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

10) लघवी थांबून थांबून होणे

11) मधुमेहाचे (शुगर) रुग्ण असल्यास

12) पाणी कमी पिणे

13) गरोदरपणात इन्फेक्शन होणे

14) अस्वच्छ राहणी

15) मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते

16) मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने

17) भूक न लागणे

18) आळसपणा जाणवणे

19) वारंवार लघवी होण्याची भीती होणे

20) कंबर दुखणे

हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्या

बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.

नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.

पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते त्या मुळेपण संसर्ग होते.

अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.

कपडे जास्त घट्ट नसावे.

युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.

व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.

पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.

अननसाच्या रसाचे सेवन करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

6 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

6 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

6 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

6 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

6 तास ago