आरोग्य

ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणजे काय? आपलंच शरीर आपल्यावरच हल्ला करतं ते कशामुळे, काय उपाय

ऑटोइम्यून डिसऑर्डर हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल किंवा कुठे वाचला असेल. ही एक गंभीर स्थिती आहे. यात शरीराची इम्यूनिटी बाहेरील वायरसऐवजी आपल्याच सेल्स आणि टिश्यूंना आपला वैरी मानतात. विचार करा अशात शरीरात किती समस्या होतील. त्यामुळे ऑटोइम्यून डिसऑर्डर काय आहे आणि तो कशामुळे होतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण आजकाल या आजारांच्या भरपूर केसेस समोर येत आहेत.p

ऑटोइम्यून डिसऑर्डर का होतो…

ऑटोइम्यून डिसऑर्डर होण्याचं मुख्य कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. जास्तीत जास्त लोकांचा जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये जातो. उन्हाच्या संपर्कात कमी राहत असल्यानं शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. अशात ऑटोइम्यून डिसऑर्डर सोबतच आरोग्यासंबंधी इतरही समस्यांचा धोका वाढतो.

ऑटोइम्यून डिसऑर्डरची लक्षणं…

ऑटोइम्यून डिसऑर्डर झाल्यास किडनी, फुप्फुसं, हृदय आणि मेंदूसहीत कोणतेही अवयव प्रभावित होऊ शकतात. यामुळे सूज, स्नायूंमध्ये वेदना, कमजोरी, काविळ, खाज, श्वास घेण्यास अडचण, शरीरात पाणी जमा होणे अशीही लक्षणं दिसतात.

करू नका या चुका…

जर तुम्ही तुमचं शरीर ९० टक्के झाकून ठेवत असाल किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे सनस्क्रीन लावत असाल तर यामुळे व्हिटॅमिन डी शरीरात पोहोचण्यास अडचण निर्माण होते. उन्हापासून बचाव करणं महत्वाचं आहेच, पण सोबतच व्हिटॅमिन डी मिळवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. असं आढळून आलं आहे की, सरासरी ४ पैकी ३ लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची करतरता असते.

शरीरातील कोशिकांच्या रिसेप्टर्समध्ये व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. शरीराला आपल्या सेल्सच्या क्षमतेचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी व्हिडॅमिन डी ची गरज असते. तेव्हाच आपलं इम्यून सिस्टीम योग्यपणे काम करेल. तेव्हाच आपल्या शरीराचं डिफेन्स मेकॅनिझन मजबूत राहील आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

19 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

19 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

19 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

20 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

2 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

2 दिवस ago