आरोग्य

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी 

6 ते 12 वर्षे :- 80 ते 180 mg/dl

13 ते 19 वर्षे :- 70 ते 150 mg/dl

20 ते 26 वर्षे :- 100 ते 180 mg/dl

27 ते 32 वर्षे :- 100 ते 140 mg/dl

33 ते 40 वर्षे :- 140 mg/dl पेक्षा कमी

40 ते 50 वर्षे :- 90 ते 130 mg/dl

50 ते 60 वर्षे :- 90 ते 130 mg/dl

रक्तातील साखर कशी कमी करावी 

जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश झालाच पाहिजे. जास्त साखर, मीठ, कोल्ड ड्रिंक, मिठाई या गोष्टी खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. या पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट असतं, त्यामुळे आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करू नये. अशावेळी तुम्ही आहारात सलाडचा वापर करू शकता.

Blood sugar चेक करण्याची योग्य वेळ कोणती

जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर म्हणजेच blood sugar ची योग्य माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लड शुगर सकाळच्या वेळी तपासलं गेलं पाहिजे. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी रिडींग घेतल्यास ती परफेक्ट येऊ शकते. रात्रीचं जेवळ आणि सकाळची तपासण्याची वेळ यामध्ये तब्बल 8 तासांचा गॅप असला पाहिजे.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ

2019 पर्यंत देशात मधुमेहाचे सुमारे 7.7 कोटी रुग्ण होते. 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी होऊ शकते. 20-79 वयोगटातील मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7.2 कोटी लोकं मधुमेहग्रस्त आहेत. यापैकी 3.6 कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे याची कल्पनाच नाही. 90.95 टक्के लोकं ही टाईप-2 चे रुग्ण आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

52 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago