मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
योजना काय आहे
महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल.
प्रथम वर्षी 7000 रुपये (महिन्याला)
दुसऱ्या वर्षी 6000 रुपये
तिसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळतील.
याशिवाय कमिशन देखील दिलं जाईल.
विमा सख्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळेल.
कोणाला करता येणार अर्ज
अर्ज करण्यासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक.
18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना अर्ज करण्याची संधी आहे.
योजनेचा फायदा:
1) प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील.
2) स्पेशल ट्रेनिंग मिळेल आणि विमा क्षेत्रात चांगली करियर संधी मिळेल.
3) आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता साधता येईल.
4) विमा क्षेत्रातील अनुभवामुळे उद्योगातील मोठ्या संधी मिळवता येतील.
आवश्यक अटी:
किमान शैक्षणिक अटी: 10 वी पास
वयाची अट: 18 ते 70 वर्षे.
महिलांसाठीच योजना.
महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता मिळवून देणारी *विमा सखी योजना* आपल्याला सक्षम बनवेल. अर्ज करा आणि आपला करिअर सुरू करा.
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…