संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
कोणाला मिळेल फायदा
इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना
कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, कुंभार, सुतार, लोहार, फुलारी, गुरव, साळी, बंजारा इत्यादी समाजातील विद्यार्थ्यांना
ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबांना
दिव्यांग / अनाथ विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्रासह संधी
अर्ज कसा करावा
https://mahadbt.maharashtra.gov.in या DBT पोर्टलवर नोंदणी करा
लॉगिन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निवडा
वैयक्तिक माहिती व महाविद्यालयाचे तपशील भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र (2.5 लाखांपेक्षा कमी)
बारावी मार्कशीट
महाविद्यालय प्रवेश पत्र
आधार कार्ड + बँक पासबुक
दिव्यांग/अनाथ प्रमाणपत्र (लागल्यास)
Final Submit करा.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…