संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
कोणाला मिळेल फायदा
इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना
कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, कुंभार, सुतार, लोहार, फुलारी, गुरव, साळी, बंजारा इत्यादी समाजातील विद्यार्थ्यांना
ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबांना
दिव्यांग / अनाथ विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्रासह संधी
अर्ज कसा करावा
https://mahadbt.maharashtra.gov.in या DBT पोर्टलवर नोंदणी करा
लॉगिन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना निवडा
वैयक्तिक माहिती व महाविद्यालयाचे तपशील भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
जात प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र (2.5 लाखांपेक्षा कमी)
बारावी मार्कशीट
महाविद्यालय प्रवेश पत्र
आधार कार्ड + बँक पासबुक
दिव्यांग/अनाथ प्रमाणपत्र (लागल्यास)
Final Submit करा.
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…