महाराष्ट्र

मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका.

राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता

Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

पासपोर्ट

आधार कार्ड

वाहन चालविण्याचा परवाना

पॅन कार्ड

केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्रयुक्त ओळखपत्र

राष्ट्रीयीकृत बँक किंवा टपाल खात्याचे छायाचित्र असलेले पासबुक

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रयुक्त दिव्यांग (अपंगत्व) दाखला

मनरेगा (MGNREGA) अंतर्गत छायाचित्र असलेले जॉब कार्ड

निवृत्त कर्मचारी किंवा त्यांच्या विधवा/अवलंबितांचे छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र (पासबुक/प्रमाणपत्र)

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्रयुक्त ओळखपत्र

केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले छायाचित्रयुक्त आरोग्य विमा कार्ड

महत्वाची सूचना

योग्य ओळख पुरावा सोबत ठेवा आणि तुमचा मतदानाचा हक्क नक्की बजावा

लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करा, देशासाठी जबाबदारी पार पाडा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

12 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

18 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

18 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

18 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

18 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

19 तास ago