महाराष्ट्र

नमो शेतकरी योजनेचे 2000 रु. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; तुमच्या खात्यात आले की नाही

औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की “आपल्या खात्यात पैसे आले की नाही हे कसं तपासायच

ऑनलाइन तपासा

सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:

https://nsmny.mahait.org/

लॉगिन करण्याचे तीन पर्याय

नोंदणी क्रमांक (Registration Number)

आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक (Aadhaar Linked Mobile No.)

आधार क्रमांक (Aadhaar Number)

पैसे आलेत का ते तपासण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Beneficiary Status निवडा

संकेतस्थळावर गेल्यावर सर्वात आधी “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा.

माहिती भरा

नोंदणी क्रमांक / मोबाईल नंबर / आधार क्रमांक टाका.

Captcha कोड योग्य प्रकारे भरावा.

OTP पडताळणी

Get Aadhaar OTP” वर क्लिक करा.

तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि Verify करा

स्टेटस तपासा 

पडताळणी पूर्ण होताच तुमच्या स्क्रीनवर तुमचा Beneficiary Status दिसेल.

यात खालील माहिती असेल

तुमचं नाव

मोबाईल नंबर

नोंदणी क्रमांक

आत्तापर्यंत मिळालेल्या रकमेचा तपशील

Eligibility Status तपासा

Eligibility Details: असेल म्हणजे तुम्ही पात्र आहात

Ineligibility: तुम्ही अपात्र आहात (कारणासह माहिती दिसेल)

जर पैसे आले नसतील तर काय कराल

तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा

मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा

माहिती चुकीची भरली असल्यास दुरुस्त करा

किंवा जवळच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

11 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

11 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

11 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

15 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

16 तास ago