मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे.
पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम
हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास
पूर्वी: ₹100 दंड
आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित
दुचाकीवर २ पेक्षा जास्त प्रवासी असल्यास
पूर्वी: ₹200 दंड
आता: ₹1,000 दंड
सीट बेल्ट न घालता वाहन चालवल्यास
पुर्वी: ₹100 दंड
आता: ₹1,000 दंड
सिग्नल तोडल्यास
पूर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास
पुर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
वेगमर्यादा ओलांडून किंवा स्टंट केल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹5,000 दंड
दारू पिऊन गाडी चालवल्यास
पूर्वी: ₹2,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास
आता: ₹10,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास
दुसऱ्यांदा पकडले गेल्यास ₹15,000 दंड आणि 2 वर्ष तुरुंगवास.
रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता न सोडल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹10,000 दंड
ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास
पूर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹2,000 दंड आणि 3 महिने तुरुंगवास
१८ वर्षांखालील मुलाने गाडी चालवल्यास
पूर्वी: ₹5,000 दंड
आता: ₹25,000 दंड, 3 वर्ष तुरुंगवास आणि 1 वर्ष वाहन नोंदणी रद्द
(तसेच, २५ वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…