मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे.
पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम
हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास
पूर्वी: ₹100 दंड
आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित
दुचाकीवर २ पेक्षा जास्त प्रवासी असल्यास
पूर्वी: ₹200 दंड
आता: ₹1,000 दंड
सीट बेल्ट न घालता वाहन चालवल्यास
पुर्वी: ₹100 दंड
आता: ₹1,000 दंड
सिग्नल तोडल्यास
पूर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास
पुर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
वेगमर्यादा ओलांडून किंवा स्टंट केल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹5,000 दंड
दारू पिऊन गाडी चालवल्यास
पूर्वी: ₹2,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास
आता: ₹10,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास
दुसऱ्यांदा पकडले गेल्यास ₹15,000 दंड आणि 2 वर्ष तुरुंगवास.
रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता न सोडल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹10,000 दंड
ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास
पूर्वी: ₹500 दंड
आता: ₹5,000 दंड
इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास
पूर्वी: ₹1,000 दंड
आता: ₹2,000 दंड आणि 3 महिने तुरुंगवास
१८ वर्षांखालील मुलाने गाडी चालवल्यास
पूर्वी: ₹5,000 दंड
आता: ₹25,000 दंड, 3 वर्ष तुरुंगवास आणि 1 वर्ष वाहन नोंदणी रद्द
(तसेच, २५ वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही.
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…