मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द
छत्रपती संभाजीनगर: १४८
गंगापूर: १०४
कन्नड: ६८
खुलताबाद: ४५७
पैठण: ४९०
फुलंब्री: २०५
सिल्लोड: ४१५
सोयगाव: ३२८
वैजापूर: २६४
जालना जिल्ह्यात ११,२३९ अर्ज रद्द
अंबड: ९१
बदनापूर: २७५२
भोकरदन: २२६३
घनसावंगी: ४८
जाफराबाद: ५९७
जालना: २९४२
मंठा: २४८१
परतूर: ६५
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७,०११ अर्ज रद्द
आंबाजोगाई: ३५२९
आष्टी: २६,६४३
बीड: १०२३
धारूर: १३४९
गेवराई: ३४,२५८
केज: ९६५१
माजलगाव: ४५४४
परळी: ११,१४२
पाटोदा: ३०६८
शिरूर कासार: ८८६
वडवणी: ९१८
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…