मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द
छत्रपती संभाजीनगर: १४८
गंगापूर: १०४
कन्नड: ६८
खुलताबाद: ४५७
पैठण: ४९०
फुलंब्री: २०५
सिल्लोड: ४१५
सोयगाव: ३२८
वैजापूर: २६४
जालना जिल्ह्यात ११,२३९ अर्ज रद्द
अंबड: ९१
बदनापूर: २७५२
भोकरदन: २२६३
घनसावंगी: ४८
जाफराबाद: ५९७
जालना: २९४२
मंठा: २४८१
परतूर: ६५
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७,०११ अर्ज रद्द
आंबाजोगाई: ३५२९
आष्टी: २६,६४३
बीड: १०२३
धारूर: १३४९
गेवराई: ३४,२५८
केज: ९६५१
माजलगाव: ४५४४
परळी: ११,१४२
पाटोदा: ३०६८
शिरूर कासार: ८८६
वडवणी: ९१८
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…