मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द
छत्रपती संभाजीनगर: १४८
गंगापूर: १०४
कन्नड: ६८
खुलताबाद: ४५७
पैठण: ४९०
फुलंब्री: २०५
सिल्लोड: ४१५
सोयगाव: ३२८
वैजापूर: २६४
जालना जिल्ह्यात ११,२३९ अर्ज रद्द
अंबड: ९१
बदनापूर: २७५२
भोकरदन: २२६३
घनसावंगी: ४८
जाफराबाद: ५९७
जालना: २९४२
मंठा: २४८१
परतूर: ६५
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९७,०११ अर्ज रद्द
आंबाजोगाई: ३५२९
आष्टी: २६,६४३
बीड: १०२३
धारूर: १३४९
गेवराई: ३४,२५८
केज: ९६५१
माजलगाव: ४५४४
परळी: ११,१४२
पाटोदा: ३०६८
शिरूर कासार: ८८६
वडवणी: ९१८
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…