राजकीय

आमचे काम हीच आमची ओळख; सुनिल तटकरे

आमच्या लाडक्या बहिणींनी हाती घेतलेली ही लढाई आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने जिंकली…

मुंबई: महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालत सर्वसमावेशक भूमिकेतून काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्रदीपक यशासाठी मतदानरुपी आशीर्वाद दिल्याबद्दल राज्यातील तमाम नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

दरम्यान राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींनी हाती घेतलेली ही लढाई आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने जिंकली असून महिला सन्मानाचा आणि विजयाचे प्रतीक असणारा ‘गुलाबी रंग’ आज राज्यभर मोठ्या उत्साहात उधळला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हे दैदिप्यमान यश राज्यातील जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचे आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

5 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago