कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना शबांना पटेल म्हणाल्या की, महिलांनी नव्या ताकदीने व्यवसाय उभा करा. प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करा. कधीकधी आपल्या घरातील व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ‘बंधन’ हि सेवाभावी संस्था हि तुमच्या पाठीशी उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मलठण गावचे सरपंच विलास थोरात, म्हसे गावचे सरपंच जालिंदर मुसळे, सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार, मलठण गावच्या सीआरपी शबाना पटेल, अनिता अभंग, बंधनचे एरिया कॉर्डिनेटर संजीब बावरी, रजत मंडळ, अंमल मंडळ, महादेव गायकवाड आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी
शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही
घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…
लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…