मुंबई: बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे... खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय... शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा...…
मुंबई: अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना त्यांची वीज खंडित केली…
अब्दुल सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या... मुंबई: असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा... गद्दार सत्तार हाय हाय... शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल…
मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी…
मुंबई: हे सरकार शेतकर्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि…
महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो... धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो... या…
मुंबई: भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला अन्नदाता! लाखाचा पोशिंदा! मात्र बळीराजा आत्महत्याग्रस्त होत चाललाय, श्रीमंत शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात! ग्रामीण…
मुंबई: अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांनी केला सभात्याग... मुंबई: अवकाळी पाऊस, गारपीटीने राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री धुळवड खेळण्यात दंग होते असा…
मुंबई: राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने…