२०० कोटींच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाला मंजुरी औरंगाबाद: केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली…
मुंबई: लातूर जिल्ह्यातील पीक विमा न मिळालेल्या तसेच अर्ज अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश विधान परिषदेच्या…
मुंबई: भाजपा युती सरकारने पीक वीमा योजनेत मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला नवा बदल चुकीचा असून तो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.…
शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना वीजटंचाईवर उपाय म्हणून कमी खर्चात सौर पंप देण्याचे…
पोलिसांत गुन्हा दाखल, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रीक मोटारी चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा…
Farmer ID काढण्यास फक्त उद्याचा दिवस बाकी औरंगाबाद: तुम्ही शेतकरी असाल आणि अजून ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (Farmer ID) काढलेला नसेल,…
शिरूर (अरूणकुमार मोटे): “शेतकऱ्यांना कर्जमाफी साखरपुडा आणि लग्नासाठी हवी असते” असे विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान…
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास…
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी जाहीर माफी मागावी मुंबई: बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची…
ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूरांसह सर्व घटकांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करावा मुंबई: राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम,…