निघोज मधील हत्येच्या घटनेनंतर शिरूर मध्ये खळबळ ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण

4 वर्षे ago

शिरुर (सतिश डोंगरे): निघोज मधील पवार कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची पुसटशी बातमी काल सायंकाळी उशिरा निघोज मध्ये धडकली मात्र…

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

4 वर्षे ago

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक…

ब्रिटानिया कंपनीकडून शेतकऱ्याच्या जमिनीतून अवैध्यरीत्या मुरुम चोरी, प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?

4 वर्षे ago

शिरुर (अरुणकुमार मोटे): ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ब्रिटानिया डेअरी प्रा.लि. या कंपनीकडून शेजारील शेतकरी ऋषिकेश काळूराम मलगुंडे याच्या शेतातून अनधिकृतरीत्या…

शिरुर तालुक्यातील माजी सैनिकांची आरोग्य तपासणी

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई माता मंदिरामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने नुकतीच माजी…

शिक्रापुरात एका युवकाकडून दोन हॉस्पिटलसह मॉल मध्ये चोरी

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एकाच युवकाने दोन हॉस्पिटल व एका मॉल मध्ये चोरी करुन लाखोंचा ऐवज चोरुन…

शिरुर तालुक्यात ऐन यात्रेच्या दिवशी युवकाने पेटविला स्वतःचा बंगला व कार

4 वर्षे ago

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील बोत्रेवस्ती येथील एका युवकाने ऐन यात्रेच्या दिवशी (दि. 24) रोजी सकाळी 10:30…

भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली…

4 वर्षे ago

औरंगाबाद: देशाची राजधानी दिल्लीत दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच…

राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ

4 वर्षे ago

येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास…

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

4 वर्षे ago

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व…

मुख्यमंत्री शिंदे – फडणवीस यांची शपथ असंविधानिक; महेश तपासे

4 वर्षे ago

मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच…