शिरुर (तेजस फडके): शिरुर तहसिल कार्यालयाच्या अभिलेख शाखेत संशयित बोगस नोंदी असल्याचा गंभीर आरोप करत शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश…
वाघोली (पुणे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमखेल (आव्हाळवाडी) येथे विद्यार्थ्यांचा गणितीय संकल्पनांवर प्रभुत्व वाढावे, व्यवहारज्ञान अधिक सुलभ व्हावे तसेच…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात अलीकडे अवैध धंदे, जुगार आणि गुन्हेगारीत वाढ होत असताना दिसत असून, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्रात…
पाणी हे जीवन आहे. पाणी शरीरासाठी आणि जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. पण आजकाल पाणी फार दूषित होत चाललं आहे.…
किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा…
उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्या वातावरणातील उष्णतेमुळे उष्मघाताच्या समस्या…
औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी–मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी बारावीचे प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून, म्हणजेच १२…
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला…
कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन…