मुंबई: राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत असून उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी…
पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते मलठण दरम्यान सुरू असलेल्या रस्ता नुतनीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा…
छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.…
मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १००…
शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकूड वस्ती ता. शिरूर येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचा अनुभव मिळावा या उद्देशाने ‘आठवडा बाजार…
मुंबई: पूर्वी वीजेचे दर दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी वाढत होते. मात्र आता २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक…
मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज दुपारी ४ वाजता Election Commission of India…
पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची…
‘आर्थिक विकास महामंडळ’ की पत्रकारांचा प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न? मुंबई: महाराष्ट्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा…