भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

3 महिने ago

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या…

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार

3 महिने ago

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा…

पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

3 महिने ago

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील…

कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

3 महिने ago

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली…

दातांच दुखण दूर करणारे घरगुती उपाय

3 महिने ago

दातांचं दुखणं इतकं वेदनादायी असतं की, बोलणं, काही खाणं, काही पिणं सुद्धा जमत नाही. सोबतच झोपही लागत नाही. दात दुखण्याची…

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

3 महिने ago

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे…

बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा; जयकुमार रावल

3 महिने ago

मुंबई: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये…

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ‘चित्रपताका’त्रैमासिक प्रकाशित

3 महिने ago

महिला दिन विशेष अंकातून मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्वाचा वेध मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित व प्रकाशित केलेल्या…

अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

3 महिने ago

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान…

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

3 महिने ago

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील…