त्या १९ वर्षीय तरुणाच्या खुण प्रकरणी भावकीतीलच जिवलग २० वर्षीय तरुणाला अटक…

1 वर्ष ago

अहिल्यानगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपास लावण्यात यश  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर - श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माऊली…

शिरूर तालुक्यात घरगुती व प्रापंचिक वादातून स्वतःच्याच झोपडीची केली राख-रांगोळी…

1 वर्ष ago

शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून…

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे, अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा

1 वर्ष ago

नाशिकमधील 'आम्ही साऱ्याजणी' कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१…

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

1 वर्ष ago

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले…

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

1 वर्ष ago

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक…

तुम्हाला डायबिटिस आहे की थायरॉईड हे आपल्या नखांवरून समजेल

1 वर्ष ago

नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर…

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते पाहा ‘असं’ का होतंय…

1 वर्ष ago

हेल्दी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर आळस येतो आणि…

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

1 वर्ष ago

आता कुठे सुरुवात झाली. उन्हाळा सुरू होऊन पण जीव नकोसा करून टाकतो त्यासाठी आता पासून हे उपाय सुरू टेवले तर…

सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत आहे का

1 वर्ष ago

मुंबई: मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले असून…

महाराष्ट्रातील जातीय सलोखा नष्ट करण्याचा भाजपा युती सरकारचा प्रयत्न

1 वर्ष ago

मुंबई: महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती…