पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर…
आजच्या मोबाइल, संगणक आणि लॅपटॉप रोजच्या रोज तासंतास वापराव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे झाले आहे. डोळे हा…
सायली-तन्वी रहस्य उलगडणार कधी? मुंबई: छोट्या पडद्यावर गेली तीन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल स्थान राखणारी ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या नव्या…
मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी दिलेल्या मुलाखतींमधून…
मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या…
मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे,…
न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी…
नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि…
हैद्राबाद: हैदराबादमधील बोवरामपेट परिसरात आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला जळत्या चुलीत फेकून ठार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.…
मुंबई: महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार…