धाराशिव: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी…
सरकार भाजपचे असल्याने विकास निधीची भाषा करून धमकावले जाते आहे त्यामुळे निवडणुका पारदर्शक होतील का? नागपूर: राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे…
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर दंडेलशाही, लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या…
पुणे : पुणे जिल्ह्यात अनेक भागांसह शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये काहींनी आपला जीवही गमवला आहे. ग्रामीण…
अल्पवयीनांच्या सुरक्षेबाबत समाज आणि प्रशासन अधिक संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे जुन्नर: ओतूर (ता. जुन्नर) येथील…
मुंबई: जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे.…
महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी…
अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना मानाचे पुरस्कार मुंबई: पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी…
नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी देशात ४ नव्या श्रम संहिता ( लेबर कोड) लागू करत असल्याची घोषणा केली…
ठाणे: शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला.…