मुंबई: ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही... अजित पवार काय म्हणाले हे माहीत नाही... आपण कशासाठी आंदोलन करत…
औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून ते खालीलप्रमाणे…
औरंगाबाद: महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय…
संभाजीनगर: मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे निधन झाले आहे. शेतकरी…
मुंबई: गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे…
औरंगाबाद: सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाने जून- 2023 पर्यंत 3200 साध्या बस खरेदी करण्याचा निर्णय…
नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरु केला. गेल्या…
नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री…
राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली? 1945 1948 1950 1952 उत्तर :- 1948 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे?…
नागपूर: उच्च न्यायालयाकडून अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना असतानाही ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रसेवा दलाचे नेते पन्नालाल सुराणा यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या…