राज्य राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली?
1945
1948
1950
1952
उत्तर :- 1948
SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे?
एस एल आर
इन्सास
एम पी 5
एके 47
उत्तर :- एस एल आर
राज्य राखीव पोलीस दलाचा रेझिंग डे केव्हा असतो?
2 जानेवारी
15 जानेवारी
6 मार्च
8 मार्च
उत्तर :- 6 मार्च
SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते आहे?
एस एल आर
इन्सास
एम पी 5
एके 47
उत्तर :- एम पी 5
महाराष्ट्रात राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत?
17
18
19
20
उत्तर :- 19
SRPF चे किती परिक्षेत्र (रेंज) आहेत?
दोन
तीन
चार
पाच
उत्तर :- दोन
SRPF चा 19 क्रमांकाच गट कोणता?
कोल्हापूर
कुसडगाव
दौंड
नागपूर
उत्तर :- कुसडगाव
SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते?
बक्कल क्रमांक
गट क्रमांक
विभाग क्रमांक
यापैकी नाही
उत्तर :- गट क्रमांक
ग्रहांविषयी महत्त्वाची माहिती
सर्वात मोठा ग्रह – गुरु
सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह- बुध
पूर्वेकडून पश्चिमकडे परिवलन करणारे ग्रह- शुक्र व युरेनस
पश्चिमकडून पूर्वेकडे परिवलन – बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून
सर्वात प्रकाशमान ग्रह – शुक्र
लाल ग्रह-/धुलीकामय ग्रह – मंगळ
सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह – शुक्र.
पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह – युरेनस
सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह – गुरु
सर्वात कमी वेगाने परिवलन करणारा ग्रह – शुक्र
सूर्यापासून अंतरानुसार ग्रह – बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून
आकारानुसार उतरत्या क्रमाने – गुरु,शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध.
पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहांचा क्रम – शुक्र, मंगळ, बुध, गुरु, शनी, युरेनस, युरेनस, नेपच्यून
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…