क्राईम

पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण

पुणे: हा संतापाचा उद्रेक झालाय पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात आणि त्याला कारण ठरलंय तीन दलित मुलींच्या रुमवर जाऊन पोलिसांनी केलेली मारहाण. पोलीसांनी थेट मुलींच्या रुमवर जात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे.

नेमकं प्रकरण काय

पोलिसांच्या मारहाणीनंतर सामाजिक संघटनांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. मात्र पोलिसांकडून चौकशीचं कारण देत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून सामाजिक संघटनांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडला. तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांनी पोलीसांवर गंभीर आरोप केलाय.

दलित मुलींना त्यांच्या रुममध्ये घुसून पोलिसांनी केलेली मारहाण ही सार्वजनिक ठिकाणी नसल्याचं कारण देत पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला… मात्र कायद्याचे रक्षक पोलीसच मुलींच्या रुमवर जाऊन गुंडगिरी करणार असतील तर कायद्याचे धिंडवडे निघत राहतील… त्यामुळे पोलीस खात्याची अब्रू वाचवण्यासाठी गुंड पोलिसांवर कारवाई करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलय.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

46 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago