व्हॅसलीन + लिंबाचा रस: एका बाऊलमध्ये एक चमचा व्हॅसलीन घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात १० मिनिटांसाठी पाय भिजत ठेवा. नंतर कोरडे करा. यानंतर व्हॅसलीन लिंबाच्या रसाचे मिश्रण पाय आणि टाचांना लावा. ही पेस्ट रात्रभर तशीच राहू द्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाय धुवून चांगले मॉइश्चराइज करा.
केळी आणि मध: एका बाऊलमध्ये पिकलेली केळी चांगली मॅश करा. त्यात मधाचे काही थेंब घालून मिसळा. त्यानंतर अर्ध्या तासाने ते टाचांवर लावा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. नंतर मऊ टॉवेलने कोरडे करा. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि बी६ असते. जे ड्राय टाचांना मऊ करते.
व्हिनेगर + तांदळाचे पीठ + मध: एका बाऊलमध्ये २ चमचे तांदुळाचे पीठ घ्या. त्यात ५ ते ७ व्हिनेगरचे थेंब आणि एक चमचा मध घालून मिक्स करा. आता एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात पाय भिजत ठेवा. १० मिनिटानंतर पेस्ट टाचांना लावा, आणि हलक्या हाताने घासून घ्या. काही वेळानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट मृत त्वचा काढून टाकण्यास आणि स्किन क्लिन ठेवण्यास मदत करते.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…