खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळवणारे गुण असतात. पान उकळून त्याचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मार्ग मोकळा होतो.
खायच्या पानांचे पाणी पिल्याचे फायदे
1) छातीतला कफ कमी होतो
खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो.
2) खोकल्यावर त्वरित आराम मिळतो
खायच्या पानांमधील नैसर्गिक गुणधर्म खोकला थांबवण्यास मदत करतात.
3) घशातील खवखव आणि खवखवाट कमी होते
हे पाणी पिल्यामुळे घसा मवाळ होतो आणि खवखव कमी होते.
4) श्वास घेण्यास सुलभता वाटते
कफ दूर झाल्यामुळे नाक व श्वासनलिका मोकळ्या होतात आणि श्वास सहज घेतला जातो.
5) सर्दीमुळे होणारा त्रास कमी होतो
या उपायामुळे सर्दी, डोकेदुखी आणि अंगदुखी यावरही आराम मिळतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…