खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळवणारे गुण असतात. पान उकळून त्याचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मार्ग मोकळा होतो.
खायच्या पानांचे पाणी पिल्याचे फायदे
1) छातीतला कफ कमी होतो
खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो.
2) खोकल्यावर त्वरित आराम मिळतो
खायच्या पानांमधील नैसर्गिक गुणधर्म खोकला थांबवण्यास मदत करतात.
3) घशातील खवखव आणि खवखवाट कमी होते
हे पाणी पिल्यामुळे घसा मवाळ होतो आणि खवखव कमी होते.
4) श्वास घेण्यास सुलभता वाटते
कफ दूर झाल्यामुळे नाक व श्वासनलिका मोकळ्या होतात आणि श्वास सहज घेतला जातो.
5) सर्दीमुळे होणारा त्रास कमी होतो
या उपायामुळे सर्दी, डोकेदुखी आणि अंगदुखी यावरही आराम मिळतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…