खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळवणारे गुण असतात. पान उकळून त्याचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मार्ग मोकळा होतो.
खायच्या पानांचे पाणी पिल्याचे फायदे
1) छातीतला कफ कमी होतो
खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो.
2) खोकल्यावर त्वरित आराम मिळतो
खायच्या पानांमधील नैसर्गिक गुणधर्म खोकला थांबवण्यास मदत करतात.
3) घशातील खवखव आणि खवखवाट कमी होते
हे पाणी पिल्यामुळे घसा मवाळ होतो आणि खवखव कमी होते.
4) श्वास घेण्यास सुलभता वाटते
कफ दूर झाल्यामुळे नाक व श्वासनलिका मोकळ्या होतात आणि श्वास सहज घेतला जातो.
5) सर्दीमुळे होणारा त्रास कमी होतो
या उपायामुळे सर्दी, डोकेदुखी आणि अंगदुखी यावरही आराम मिळतो.
(सोशल मीडियावरून साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…