आरोग्य

निर्गुंडी वनस्पतीचे फायदे

1) निर्गुंडी वनस्पती शरीराला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवायला मदत करते. फुफ्फुसात सूज येणे, छातीत दुखणे किंवा जडपणा, शरीरात पेटके इत्यादी समस्येवर या वनस्पतीच्या पानांचा वापर करून किंवा बिया वापरल्या तरी आराम मिळतो.

2) बऱ्याच जणांना लघवी करताना त्रास होतो किंवा लघवी करताना जळजळ जाणवते. या समस्यावर निर्गुंडी उपयुक्त आहे. एवढेच नाहीतर रक्ताच्या संबंधित सर्व विकारांवर देखील ही उपयुक्त आहे.

3) रक्त शुद्धीकरण म्हणून याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. निर्गुंडीचा वापर हा शरीरातील नसा निरोगी ठेवण्यासाठी आणि मज्जा संस्थेशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांसाठी केला जातो व याचा उपयोग डेकोकशन, पावडर आणि गोळ्या बनवून केला जातो.

4) सर्दी, खोकला तसेच कफचा त्रास असेल तर निर्गुंडी वनस्पतीचा हर्बल चहा पिऊन त्यावर आराम मिळवू शकता.

5) या वनस्पतीचे सेवन पचनक्रिये मध्ये देखील मदत करते व यामुळे मळमळ तसेच बद्धकोष्ठता, गॅस, उलट्या इत्यादी पचनसंस्थेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. या वनस्पतीच्या पानाच्या रसामुळे पचनाचे विकार देखील टाळता येतात.

6) निर्गुंडी वनस्पतीची पाने सुकवून त्याची पावडर बनवली व ती विस्तवावर ठेवल्यास डास घरापासून दूर राहतात.

7) निर्गुंडी मध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असते व इतर महत्वाचे पोषक घटक देखील आढळून येतात. यामुळे त्वचेवरील मुरूम तसेच इतर समस्या टाळण्यास मदत मिळू शकते. निर्गुंडीचा रस पिणे यासाठी फायदेशीर ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

6 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

14 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

23 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

24 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

24 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

24 तास ago