आरोग्य

पंचाम्रुताचे फायदे…

१) स्मरणशक्ति वाढते

२) शरिर निरोगी राहते

३) अँसिडिटि साठि उत्तम उपाय

४) शक्तिवर्धक आहे.

घटक

साखर १ चमचा, मध १ चमचा, ताजे दहि २ चमचे, साजूक तूप २ चमचे, कोमट दूध ५ चमचे (वरिल प्रमाणात आणि वरील क्रमाने) हे रोज घेतल्यास शरिर शक्ति, स्फूर्ति, स्मरणशक्ति वाढते. , कांति उजळते, ह्रुदय, मेंदू यांचे पोषण होते. वात, पित्त, कफ, ह्या त्रिदोषांचे संतुलन होते. या पंचाम्रुत मध्ये चिमुटभर केशर घातल्यास अजून फायदेशिर.. केशर रक्तधातू वाढवणारे आणि रक्तशुद्वि करणारे आहेत.

पंचाम्रूत

पंचाम्रूत म्हणजे दहि, दूध, तूप, मध, आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेउ नये. दोहोंपैकि एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे.

दूध

गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळिचे दूध हे हि पथ्यकर आहे., म्हशिचे दूध पचायला हलके असते. दूध तापवून प्यावे. दूध कुठल्याहि आंबट फळाबरोबर, मासे, खार्या पदार्थांसोबत, घेउ नये. त्यामूळे शरिरात विषारि घटक उत्पन्न होतात.

दही

दहि खातांना थंड असले तरि पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते, गोड, व्यवस्थित लागलेले दहि पुष्टिकर असते. अर्धवट लागलेले दही किंवा आंबट दहि रक्त दूषित करून त्वचाविकार निर्माण करते. सूज वाढवते. दहि गरम करू नये, दहि रात्रि खाउ नये, सर्दि, खोकला, असतांना दहि खाउ नये.

तूप

तूप भूक वाढवणारे, स्म्रूती, बुद्धि वर्धक, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांचि आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त. अजिर्ण असताना खाउ नये. पोट साफ होण्यासाठि रात्रि झोपताना गरमदूध+ तूप घ्यावे. नाक लाल होउन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे. डोळ्यांसाठी तूप, मध, साखर रोज खाल्याने फायदा होतो..

मध

मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे. मध गरम करून अथवा उष्ण पदार्थासह खाऊ नये. डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो. मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते. तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

साखर

साखर/ गुळ. तहान कमि होते. खडिसाखर सर्वश्रेष्ठ असते.

पंचाम्रुताचे फायदे

शरिर पुष्ट करते, पोटात आग पडणे, जळजळ थांबवते, मानसिक शांति देते, मनावरचा ताण कमि होतो, बुद्धिवर्धक, वजन वाढवते, सकाळी उठल्याबरोबर घेतले अधिक चांगले फायदे मिळतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

11 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

11 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

15 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

15 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

15 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

15 तास ago