आरोग्य

तुळशीचे केसांना होणारे फायदे

केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता.

तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत होते आणि स्काल्प टॉक्सिन्स, प्रदूषणापासून सुरक्षित राहतो. यामुळे खाज येणं, इरिटेशन, फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तुळशीत एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल, एंटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, ज्यामुळे स्काल्पचे गंभीर त्रास उद्भवत नाहीत. केस आतल्या बाजूने सॉफ्ट होतात आणि इन्फेक्शन पासूनही बचाव होतो.

नारळाचे तेल आणि तुळशीची पान

तुळशीची काही पानं घ्या आणि उन्हात सुकवा. ही पानं सुकवण्याआधी धुवायला विसरू नका. जेव्हा सर्व पानं सुकतील तेव्हा एका बाऊल मध्ये नारळाचं तेल घाला. त्यात तुळशीची सुकलेली पानं आणि आवळा पावडर मिसळा. त्यानंतर गरम करून घ्या. ५ मिनिटांनी गॅस बंद करा. जेव्हा हे तेल पूर्ण थंड होईल तेव्हा बाटलीत भरा. या तेलाने आठवड्यातून २ वेळा केसांची मसाज करा.

तुळस आणि नारळाची साय

केस जास्त तेलकट असतील तर नारळाच्या तेलाऐवजी नारळाच्या मलईचा वापर करू शकता. ही नारळाची मलई काढून त्यात तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. या पेस्टने केसांची मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट केसांना लावल्यास कोंड्यांची समस्या दूर होते. या पेस्टने केसांची हळूहळू मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसात कोंडा होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

2 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

13 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago