कारणे
१) व्यसन / जागरण करणे.
२) टेन्शन घेणे / चिंता करणे.
३) पोट साफ नसणे.
४) टॉयलेट रोखून धरणे.
५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे.
६) कमजोर नजर / अशक्तपणा.
७) उष्णतेची सर्दी.
८) आम्लपित्त वाढणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे व दाब देणे.
२) आवळाचूर्ण + तूप खा. नंतर कोमट दूध प्या.
३) सकाळी अनोशापोटी Apple मीठ लावून खा.
४) काळी मनुका खा. आम्लपित्त कमी होईल.
५) तुळसपान रस + मध खा.
६) डोके शेकवा / गरम पाणी प्या. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी बशीतूनच पिणे. अनेक फायदे लवकर होतात.
७) नाकात तूप किंवा बदाम तेल किंवा लिंबू पान रस टाका.
८) श्वास रोखून डोके घासा, प्रेस करा. उत्तम उपाय आहे. ताबडतोब करा.
९) सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजे आले घालून त्याची वाफ घ्यावी.
१०) नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.
११) सर्व उपाय एकाचवेळी करू नका.
१२) वरील कारणे कमी करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…