कारणे
१) व्यसन / जागरण करणे.
२) टेन्शन घेणे / चिंता करणे.
३) पोट साफ नसणे.
४) टॉयलेट रोखून धरणे.
५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे.
६) कमजोर नजर / अशक्तपणा.
७) उष्णतेची सर्दी.
८) आम्लपित्त वाढणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे व दाब देणे.
२) आवळाचूर्ण + तूप खा. नंतर कोमट दूध प्या.
३) सकाळी अनोशापोटी Apple मीठ लावून खा.
४) काळी मनुका खा. आम्लपित्त कमी होईल.
५) तुळसपान रस + मध खा.
६) डोके शेकवा / गरम पाणी प्या. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी बशीतूनच पिणे. अनेक फायदे लवकर होतात.
७) नाकात तूप किंवा बदाम तेल किंवा लिंबू पान रस टाका.
८) श्वास रोखून डोके घासा, प्रेस करा. उत्तम उपाय आहे. ताबडतोब करा.
९) सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजे आले घालून त्याची वाफ घ्यावी.
१०) नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.
११) सर्व उपाय एकाचवेळी करू नका.
१२) वरील कारणे कमी करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…