कारणे
१) व्यसन / जागरण करणे.
२) टेन्शन घेणे / चिंता करणे.
३) पोट साफ नसणे.
४) टॉयलेट रोखून धरणे.
५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे.
६) कमजोर नजर / अशक्तपणा.
७) उष्णतेची सर्दी.
८) आम्लपित्त वाढणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे व दाब देणे.
२) आवळाचूर्ण + तूप खा. नंतर कोमट दूध प्या.
३) सकाळी अनोशापोटी Apple मीठ लावून खा.
४) काळी मनुका खा. आम्लपित्त कमी होईल.
५) तुळसपान रस + मध खा.
६) डोके शेकवा / गरम पाणी प्या. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी बशीतूनच पिणे. अनेक फायदे लवकर होतात.
७) नाकात तूप किंवा बदाम तेल किंवा लिंबू पान रस टाका.
८) श्वास रोखून डोके घासा, प्रेस करा. उत्तम उपाय आहे. ताबडतोब करा.
९) सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजे आले घालून त्याची वाफ घ्यावी.
१०) नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.
११) सर्व उपाय एकाचवेळी करू नका.
१२) वरील कारणे कमी करा.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…