कारणे
१) व्यसन / जागरण करणे.
२) टेन्शन घेणे / चिंता करणे.
३) पोट साफ नसणे.
४) टॉयलेट रोखून धरणे.
५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे.
६) कमजोर नजर / अशक्तपणा.
७) उष्णतेची सर्दी.
८) आम्लपित्त वाढणे.
उपाय
१) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे व दाब देणे.
२) आवळाचूर्ण + तूप खा. नंतर कोमट दूध प्या.
३) सकाळी अनोशापोटी Apple मीठ लावून खा.
४) काळी मनुका खा. आम्लपित्त कमी होईल.
५) तुळसपान रस + मध खा.
६) डोके शेकवा / गरम पाणी प्या. दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी बशीतूनच पिणे. अनेक फायदे लवकर होतात.
७) नाकात तूप किंवा बदाम तेल किंवा लिंबू पान रस टाका.
८) श्वास रोखून डोके घासा, प्रेस करा. उत्तम उपाय आहे. ताबडतोब करा.
९) सायनसचा त्रास असेल तर पाण्यात सुंठपूड किंवा ताजे आले घालून त्याची वाफ घ्यावी.
१०) नीलगिरी तेलाचे थेंब टाकलेल्या पाण्याची वाफ घ्या.
११) सर्व उपाय एकाचवेळी करू नका.
१२) वरील कारणे कमी करा.
(सोशल मीडियावरून साभार)
आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…
भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…