आरोग्य

पायात वेदना होण्याची कारणे व उपाय

कारणे

१) स्नायूंचे आकुंचन होणे.

२) क्षारांच्या असंतुलनामुळे.

३) शरीरात वात शिरणे.

४) रक्ताभिसरण गती मंदावणे.

५) व्यायामाचा अभाव.

६) वजन जास्त असणे.

उपाय

१) वरील कारणे कमी करा.

२) दुखणा-या भागाला तेल लावा.

( सरसो / तिळाचे / नारायण )

३) नंतर दात बंद करून थोडेसे तोंड उघडून सावकाश श्वास आत ओढत रहा.

४) पाण्याच्या घोटाप्रमाणे हवा गिळा. हवा रोखून धरा. दुखणारा भाग घासा / माँलिश / प्रेस करा. ( सावकाश ).

५) नंतर सर्व हवा सावकाश नाकाने सोडा.

६) असे सकाळ व संध्याकाळ १० / १२ वेळा रिकाम्या पोटीच करा. किंवा नाकाने श्वास घेऊन रोखून धरा. व वरील प्रयोग करा.

७) पायांची बोटे, घोटे, टाच प्रेस / मसाज करा.

८) हातांची मनगटे तेल लावून प्रेस / मसाज करा.

९) दुखणारा भाग तेल लावून शेकवा.

१०) हातापायांचे तळवे प्रेस करा / घासा.

वात विकार असल्यास पुढील उपाय करा.

११) एकाच प्रकारचे तेल सलग खाऊ नका. बदलून खाणे. शुद्ध तेल म्हणजे रिफाईंड न केलेले तेल खाणे. ( घाणीवरील तेल उत्तम आहे.

१२) त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेऊन पोट साफ ठेवणे.

१३) सकाळी मेथी दाणे एक लहान चमचा फुगवून खाणे. मेथीची भाजी जरूर खाणे.

१४) चुन्याची निवळी दही / ताकातून घेणे. किंवा चूना पानाला लावून खाणे. सुपारी व तंबाखू मात्र खाऊ नये. कात चालेल.

१५) दूध, दही व ताक खाणे. वातनाशक आहेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

9 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

15 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago