आरोग्य

लघुशंका / लघवीला त्रास होण्याची कारणे व उपाय

लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया आहे, आपले शरिर हे जेवढे पोषक तत्वे हवी आहेत तेवढे घेऊन ज्यामधुन शरिरास हानी होईल अशी तत्वे लवघी वाटे, घामा वाटे, शौचावाटे बाहेर टाकते, त्यास जर मज्जाव केला तर शरिरात इतर आजारास वाढ होण्यास मदत होते म्हणुन कधीही कुठेही केव्हाही लघवी किंवा शौचास आल्यास वेळ लावु नये. त्याने शरिर निरोगी राहतेच शिवाय आजार होत नाही.

दिवसातुन किमान एकदा ताक घ्यावी, आंबट नसावी व शक्यतो दुपारी घ्यावी.

ताकावरील जे पाणि असते त्यास ताकपरास म्हणतात, लघवीला होणार्या कोणत्याही समस्येवर ते पाणि अत्यंत गुणकारी असते, अंगावरील सुज पण त्याने उतरते.

तुरटी फिरवुन पाणि कपभर घेतल्यास लघवी साफ होते.

लवघी करतांना हळुवार दात एकमेकांना दाबल्यास लघवीपुर्ण होते, वारंवार जावे लागत नाही.

१५ दिवसांतुन एकदा फक्त कोथींबीर चे ज्युस घ्यावे कपभर. वास येणे – दुखणे – जळजळ थांबते.

जीरे भाजुन त्याची पावडर पाण्यात किंवा ताकासोबत घेतल्यास लघवीचे बरेच त्रास कमी होण्यास मदत होते.

ज्यांना लघवीचा कोणताही त्रास आहे त्यांनी तीखट खाणे पुर्णता बंद करावे लवकर फरक पडतो.

मातीचा लेप ओटीपोटावर केल्यास लघवीच्या बर्याच समस्या कमी होतात.

रक्त येत असल्यास २ चमचे तांदुळ वाटीभर पाण्यात भिजवुन ठेवावे व नंतर ते तांदुळ चावुन खावे. लवकर आराम होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

6 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

6 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago