१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. हा उपाय सकाळी व संध्याकाळी ५,६ वाजता उपाशी पोटी करावा. या उपायाने शरीरात ताकद भरुन येण्यास मदत होते. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनीदेखील हा उपाय अवश्य करावा.
२) खसखसचे दूध: ज्यांना निद्रनाशाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्याआधी एक कप दुधात अर्धा चमचा खसखस घालून दूध चांगले उकळावे. हे दूध गरम असतानाच प्यावे. मधुमेह नसेल तर त्यात आवडीनुसार खडीसाखर घालावी.
३) काढ्यामध्ये गूळ: ज्यांना थकवा अधिक जाणवतो त्यांनी वर सांगितलेल्या काढयात गूळ घालून प्यावे. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. आपल्याला ज्या प्रकारची समस्या आहे त्याप्रमाणे यातील प्रयोग करावा नक्कीच फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…