आरोग्य

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल करतं. असे अनेक लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांन वाटतं की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच बटाटे खाऊन वजन वाढतं का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत डॉक्टर सांगतात की, बटाटे खाऊन वजन वाढेल हे काही गरजेचं नाहीये. वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून बटाटे दूर करतात. बटाटे खाऊन वजन वाढतं असं लोकांना वाटतं की, कारण यात कार्ब्स भरपूर असतं.

बटाटे खाऊन खरंच वजन वाढतं का

ज्या लोकांना वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी बटाटे खाण्याची पद्धत वेगळी असते. वजन वाढण्यामागे तुमचा एकंदर आहार गरजेचा असतो. केवळ बटाटे खाऊन वजन वाढत नाही. बटाटे खाण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. जर तुम्ही बटाटे फ्राय करून लोणी किंवा क्रीमसोबत खात असाल तर तुमचं वजन वाढेल. लोणी आणि क्रीम बटाट्या सोबत मिक्स केल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं जे ज्यामुळे फॅट वाढतं. बटाटे खाल्ल्याने शरीराला भरपूर शक्ती मिळते. याने थकवा आणि कमजोरी दूर होते.

पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही फायबर भरपूर असलेले बटाटे खाऊ शकता किंवा अपचन वा बद्ध कोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही बटाटे खाऊ शकता. बटाटे खाऊन वजन वाढू शकतं, पण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं, ज्यामुळे ऊर्जा मिळते. पण बटाटे बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यामुळे वजन वाढू शकतं.

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतं. जे शरीरात ग्लूकोजच्या रूपात अवशोषित होतं आणि वजन वाढू शकतं. बटाटे तळून खाल्ल्याने वजन वाढू शकतं. कारण यात अतिरिक्त कॅलरी अधिक असतात. मात्र, बटाट्या मधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरासाठी आवश्यक असतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

15 तास ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

15 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

18 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

21 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

21 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

21 तास ago