आरोग्य

दहीमध्ये मीठ किंवा साखर टाकले तर ते विष बनते का

आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू फिरताना दिसतात. हे जीवाणू जिवंत स्थितीत आपल्या शरीरात गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्यातील एन्झाइमची प्रक्रिया सुरळीत चालते. या जीवाणूंसाठी आपण दही खातो. आयुर्वेदाच्या भाषेत दही हे बॅक्टेरियाचे घर मानले जाते, एका कप दह्यामध्ये तुम्हाला करोडो बॅक्टेरिया दिसतील.

दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर घातल्यास एका मिनिटात सर्व बॅक्टेरिया मरतात आणि त्यांचे मृतदेह आपल्या शरीरात जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर टाकल्यास दह्यातील सर्व जीवाणूजन्य गुणधर्म नष्ट होतात कारण मिठात असलेले रसायन हे जीवाणूंचे शत्रू असतात. आयुर्वेदात असे सांगितले आहे की दह्यामध्ये अशा गोष्टी घालाव्यात, ज्यामुळे त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही गुळासोबत खा, गूळ घातल्याबरोबर बॅक्टेरियाची संख्येत वाढ होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

3 मिनिटे ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

16 मिनिटे ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

5 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

5 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

5 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

5 तास ago