रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर…
डायबिटीस हा एक क्रोनिक आणि लाईफस्टाईलशी निगडीत आहे. यात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि वाढत जाते. हाच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. डायबिटीस असल्यास आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. असे पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेची पातळी वाढू देत नाहीत. आयुर्वेदीक तज्ज्ञ वरलक्ष्मी यांच्यामते या आजारावर आयुर्वेदीक उपाय करता येऊ शकतात.
लाल तांदूळ
या तांदळाला आयुर्वेदात उत्तम तांदूळ मानले जाते. हा तांदूळ २ प्रकृती दोषांसाठी उत्तम असतो आणि पचायलाही हलका असतो. यात एंटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व भरपूर असते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.
जवस
डायबिटीस असल्याच जवसाचे सेवनही उत्तम मानले जाते जवस पचायला हलका असतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं. यामुळे कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मूग डाळ
डाळी वात वाढवतात असं मानलं जातं. पण हिरवी मूंग डाळ पचायला हलकी असते आणि रोज याचे सेवन केल्यास पचनाच्या संबंधित समस्या टाळता येतात याशिवाय ब्लड शुगरही नियंत्रणात राहते.
(सोशल मीडियावरुन साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…