आरोग्य

उष्णता कमी करण्यासाठी हे पदार्थ खा

१) पाणी पिण्यासाठी फ्रीज मधी गार पाणी न पिता माठाचा उपयोग करावा.

२) माठात वाळा , मोगर्याची फुले ,गुलाब पाकळ्या घालून ठेवावे. त्याने पाणी ही सुगंधित होते. थंडावा ही मिळतो. आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.असे हे पाणी पिले ही जाते.

३) १ लिटर पाण्यात १ चमचा सब्जा ४_५ तास आधी घालून ठेवा म्हणजे सब्जा चांगला फुगून येतो..ह्या पाण्याने उष्णता कमी करण्यास मदत होते.

४) तुळशी ची बी म्हणजेच तुकुमराई हे सुध्दा असेच पाण्यात भिजऊन पाणी प्याल्याने बराच थंडावा मिळतो.

५) आवला सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत तसेच रोज जेवणात ताक, मठ्ठा असे घ्यावे.

६) रोज रात्री १ चमचा धणे आणि १/२ चमचा जिरे, आणि पाव चमचा बडीशोप हे पाण्यात रात्री झोपताना भिजत घालून ते गरम करून झाकून ठेवून द्यावे.सकाळी चहा ऐवजी हा काढा गाळून प्यावा.उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

७) रोज १ चमचा गुलकंद खावे.

८) कलिंगड,खरबूज अशी फळे खावीत…

फ्रीज मधील पाणी, थंडगार जुस, बर्फाचा वापर ह्याने उष्णता कमी करण्या ऐवजी वाढत राहील. तेवढ्या पुरते गार पिण्यास खूप छान वाटते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

10 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

13 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

13 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

13 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

15 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

15 तास ago